परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी
परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्य…
मातोश्रीनंतर 'वर्षा'च्या अंगणात कोरोना; मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. मातोश्रीनंतर कोरोनाने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर धडक दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्ष…
लॉकडाऊनच्या फावल्या वेळेत पती-पत्नीने विहीर खोदली, वाशिममधल्या दाम्पत्याचा पराक्रम
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घरात कोंडून राहण्याची वेळ आली आहे. मात्र लॉकडाऊनच्या फावल्या वेळेत वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावातील एका दाम्पत्याने संधीचं सोनं केलं आहे. पाकमोडे दाम्पत्याने आपल्या घराच्या अंगणात चक्क 25 फूट विहीर खोद…
Image
राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज : राजेश टोपे
मुंबई  : राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात तयारी झाली आहे, असंह…
Image
राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले : राजेश टोपे
राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असं राजेश टोपे म्…
मुंबईतील झोपडपट्ट्यांना बिल्डर, आर्किटेक्ट जबाबदार; रतन टाटा यांची टीका
मुंबई  : बिल्डर आणि आर्किटेक्ट विकासाच्या नावाखाली मुंबईत उचंचउचं झोपडपट्टी उभारत आहेत. ज्या ठिकाणी लोकांना योग्य वातावरण मिळत नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले आहे. शहर बांधकाम व्यावसायिकांना शहरांमध्ये अशा झोपडपट्ट्या तयार करताना लाज वाटायला हवी. या परिस्थितीला इथले बिल्डर आणि आर्किटेक्ट जबाबदा…
Image